top of page
Search
  • Writer's pictureAnshul P

RV 1.35.11

Updated: Dec 16, 2020


Rig Ved 1.35.11



ये ते॒ पंथाः॑ सवितः पू॒र्व्यासो॑ऽरे॒णवः॒ सुकृ॑ता अं॒तरि॑क्षे ।

तेभि॑र्नो अ॒द्य प॒थिभिः॑ सु॒गेभी॒ रक्षा॑ च नो॒ अधि॑ च ब्रूहि देव ॥


Translation :


सवितः - Savitadev!


ते ये - Yours.


पूर्व्यास - Of Previous.


अरेणवः - Without dust.


पन्थाः - Path.


अन्तरिक्षे - In space.


सुकृताः - Built nicely.


अद्य - Today.


तेभि - They.


सुगेभिः - Easy.


पथिभिः - On path.


नःरक्ष च - Protect us too.


च - And.


देव - Devta.


नः - From our side.


अधि ब्रुहि - Speak more.


Explanation : Here it is said that the path of Savitadev is dustfree and pre decided. He is requested to come through this easy path and protect the devotees and provide divinity to the bhakts engaged in Yagya etc.


Deep meaning: When the mind is sorrounded by evil thoughts then the intelligence is in the state of sleep.Mind gets covered up. To destroy this evil we need the strength from supreme strength from Parmatma so that our process of thought and inner strength become more strong, so that we are able to overcome this. In the state of ignorance our Atma gets more restless and impatient. To overcome this impatience we seek the strength from Parmatma. We get this strength from our Atma. We need an intelligence which enables us to think and differentiate between Atma and Anaatma. We have to attain knowledge through thought process. We have to ban or prohibit the Anatma. Atma gives us achievement because it can never be prohibited. We require the strength of Atma. We can achieve this through thoughts in our conscience. So here Parmatma is requested to provide strength to Atma in order to ban Anaatma.




#मराठी




ऋग्वेद१.३५.११



ये ते॒ पंथाः॑ सवितः पू॒र्व्यासो॑ऽरे॒णवः॒ सुकृ॑ता अं॒तरि॑क्षे ।

तेभि॑र्नो अ॒द्य प॒थिभिः॑ सु॒गेभी॒ रक्षा॑ च नो॒ अधि॑ च ब्रूहि देव ॥


भाषांतर :


सवितः - सवितादेव.


ते ये - आपले जे.


पूर्व्यास - पूर्वीचे.


अरेणवः - धूळ मुक्त.


पन्थाः - मार्ग.


अन्तरिक्षे - अंतरिक्षात.


सुकृताः - चांगल्या प्रकारे निर्मित.


अद्य - आज.


तेभि - त्याने.


सुगेभिः - सुगम.


पथिभिः - मार्गात.


नःरक्ष च - आमचे पण रक्षण करा.


च - व.


देव - देव.


नः - आत्या तर्फे.


अधि ब्रुहि - अधिक बोलणे.


भावार्थ: इथे सवितादेवांना म्हटले आहे की त्यांचे मार्ग धूळ मुक्त आणि पूर्व निश्चित आहे.त्यांना निवेदन आहे की त्यांने सुगम मार्गाने येउन भक्तांचे रक्षण करावे आणि यज्ञ इत्यादी करणाऱ्यांना देवत्व प्रदान करावे.


गूढार्थ: जेंव्हा मन विकारग्रस्त होते तेंव्हा बुद्धि सुषुप्तावस्थेत जाते. बुद्धी वर आवरण पडते. त्या विकारास नष्ट करण्यासाठी परमात्म्याचे विशेष अनुग्रहाने आमचे आत्मिक बल आणि इच्छा शक्ति दृढ होते.तेंव्हा आम्ही समस्त बाधांना पार पाडतो.अज्ञान दशेत आमची बुद्धी अधीर आणि विचलित होते. बुद्धी ची अधीरता दूर करण्यासाठी परमात्म्याशी बळ पाहिजे. हा बळ आत्मा द्वारे प्राप्त होइल. हा बळ प्राप्त होउन विचार करणाऱ्या बुद्धिला ज्याने आत्मा आणि अनात्माचे बोध करवून देणार. उपासना मार्गेत समर्पण आहे परंतु इथे विचार करणे आवश्यक आहे.हा विचार मार्गाने विवेक होणार. ह्या मार्गानी अनात्माचे प्रतिषेध होणार.आत्माची उपलब्धी असणार कारण आत्माचा प्रतिषेध असंभव आहे. आत्माची उपलब्धी अभीष्ट आहे कारण विचार अंतःकरणात होतात. तरी अनात्माचा निषेध करण्यासाठी आत्माला बळ प्राप्तिची प्रार्थना केली आहे.



#हिन्दी

ऋग्वेद१.३५.११



ये ते॒ पंथाः॑ सवितः पू॒र्व्यासो॑ऽरे॒णवः॒ सुकृ॑ता अं॒तरि॑क्षे ।

तेभि॑र्नो अ॒द्य प॒थिभिः॑ सु॒गेभी॒ रक्षा॑ च नो॒ अधि॑ च ब्रूहि देव ॥


अनुवाद:


सवितः - सवितृ देव!


ते ये - आपको जो।


पूर्व्यास - पहले के।


अरेणवः - धूलिरहित।


पन्थाः - मार्ग।


अन्तरिक्षे - अंतरिक्ष में।


सुकृताः - अच्छी प्रकार से निर्मित।


अद्य - आज।


तेभि - उन्ही।


सुगेभिः - सुगम।


पथिभिः - मार्ग से।


नःरक्ष च - हमारी भी रक्षा करिये।


च - तथा।


देव - देव।


नः - हमारी तरफ से।


अधि ब्रुहि - ज्यादा बोलना।


भावार्थ: इसमे सवितादेव से कहा गया है कि उनका मार्ग धूलिरहित और पूर्व निश्चित है। उन्हे निवेदन किया गया है कि वे इन सुगम मार्गों से आकर भक्तों की रक्षा करें और इन जैसे यज्ञादि करनेवालों को देवत्व प्रदान करे।


गूढार्थ:जब मन विकारो से घिर जाता है तब बुद्धि सुषुप्तावस्था में होती है। बुद्धि पर आवरण पड जाता है। उस विकार को दूर करने के लिए परमात्मा के विशेष अनुग्रह से हमारा आत्मिक बल और इच्छा शक्ति दृढ होती है तब हम समस्त बाधाओं को पार कर सकते हैं।अज्ञान दशा में हमारी बुद्धि अधीर और विचलित हो जाती। बुद्धि की अधीरता दूर करने के लिए परमात्मा का बल चाहिए।ये बल आत्मा से ही प्राप्त होगा। ये बल प्राप्त होगा विचार करनेवाली बुद्धि को जो आत्मा और अनात्मा का बोध कर सके।उपासना मार्ग में समर्पण है,यहां विचार करना आवश्यक है। इस विचार मार्ग में विवेक करना होता है। इस मार्ग में अनात्मा का प्रतिषेध हो जाता है। आत्मा की उपलब्धि रहती है क्योंकि आत्मा का प्रतिषेध हो नही सकता। आत्मा की उपलब्धि में अभीष्ट है। आत्मा की उपलब्धि विचार द्वारा अंतःकरण में हुआ। तो अनात्मा का प्रतिषेध करने के लिए आत्मा को बल देने की प्रार्थना की जा रही है।



64 views0 comments

Recent Posts

See All
Post: Blog2_Post
bottom of page